अल्टीमेटम अखिल भारतीय किसान सभेची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केंद्र सरकारला तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. या तीन दिवसात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या <br />मान्य केल्या नाहीतर किसान लॉंग मार्च सारखे आंदोलन पुन्हा करावे लागेल, असे अल्टीमेटम अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी म्हटले आहे.<br /><br />#Lokmat #Punjab #Indianews #Farmersprotest #Agriculturelaw<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat